हिंदू -मुसलमान वाद घालणं आणि पैशाचे वाटप करणं याशिवाय शिंदे सेना- भाजप निवडणुका कधीच जिंकू शकत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आहे. 'सत्तेचा गैरवापर आणि पैशाचे वारेमाप वाटप याशिवाय निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांकडे कोणतीही मोठी ताकद दिसत नाही.