राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी काल अखेर थांबली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष मतदानाच्या तयारी लागलेले आहेत. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ईव्हीएमसोबत अचानक एक नवीन मशीन आणली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.