काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनला दोष देत नाही; PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर

मशीनवर दोष देणे म्हणजे, काँग्रेस, ठाकरे गट, मनसे गट यांच्या पराभवाची तयारी आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनला दोष देत नाही. निवडणुकीच्या पराभवाची तयारी ठाकरे बंधू करत आहेत असंही बावनकुळे म्हणाले.