Chanakya Niti – माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? पहा चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्यामध्ये ते म्हणतात की माणसाचे अनेक प्रकारचे शत्रू असतात, मात्र असा एक शत्रू असतो, जो यामध्ये सर्वात मोठा असतो.