मतदानाला सुरूवात झाल्यापासून EVM मशीन बंद पडण्याचा आणि बोटावरील शाई पुसण्याचा एकच गोंधळ पहायला मिळत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढा गोंधळ जर या निवडणुकीत होतोय तर निवडणूक आयोग पगार कसला घेतात? असा सवाल ठाकरेंनी उपस्थीत केलाय