मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा आरोप होत आहे, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेनंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.