प्रताप सरनाईकांनी ठाकरे बंधूंनी केवळ मुंबई-ठाण्यावर लक्ष केंद्रित करत इतर महापालिकांकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली. मनसेचा धूर आणि मशालीची ज्योत विझल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा असून, योग्य मान न मिळाल्यास शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या बूथवर तोडफोडीची घटना घडली.