ठाण्याच्या मानपाडा येथील मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीनच्या वादामुळे मोठा राडा झाला. शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार यांच्यात हा प्रकार घडला. ईव्हीएम सील उघडल्याचा आणि बोगस मतदानाचा आरोप अपक्ष समर्थकांनी केला. भूषण मोघेंवर मिरची पूड फेकल्याचा दावाही करण्यात आला.