मुंबईत भाजपचीच सत्ता, 130 पेक्षा कमी नाही; चंद्रकांतदादांचं भाकीत

राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. आज निकाल लागणार आहे. थोड्याच वेळात निकालाचे अपडेट हाती येतील. मुंबईचा गड नेमका राखणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मुंबईच्या निकालाबद्दल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.