मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतमोजणीपूर्वी वर्तवलेले निवडणूक भाकीत तंतोतंत खरे ठरले. उद्धव ठाकरे गट-वंचित-राज ठाकरे यांना 20, भाजपला 90 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 जागा मिळतील, असा त्यांचा अंदाज होता. 47 वर्षांच्या सामाजिक-राजकीय अनुभवातून हे भाकीत वर्तवल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.