राज्यातील 29 महापालिकांच्या निकालाचीआकडेवारी समोर आली असून मुंबईसह बहुसंख्य महापालिकांत भाजपचं कमळ फुललं आहे. मुंबईतर भाजप- सेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या असून आता पालिकेवर त्यांचाच महापौर बसणार हे चित्र स्पष्ट आहे. भाजपाचाच सगळीकडे बोलबाला असून मतांच्या आकड्यातूनही ते सिद्ध होत आहे. बीएमसमीध्ये भाजपला सर्वाधिक मतं मिळाली आहेत तर ठाकरेंना केवळ...