शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधत सांगितले की, बाळासाहेबांच्या मुंबईत गौतम अदानीचा झेंडा फडकवत मराठी माणसासोबत गद्दारी केली गेली आहे. “मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही,” असे राऊतांनी स्पष्ट केले. मराठी माणूस चिडलाय आणि संतापलेला आहे.