"अजित पवारांना बोलतात तुमच्या फायली बंद केलेल्या नाहीत, त्यांनाच सत्तेत घेऊन बसता. लोकांनी डोळे उघडले पाहिजेत" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.