लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असून थेट राज्यात महायुतीचे सरकार आले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून महिलांना हप्ता मिळाला नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत.