भारत आणि बांग्लादेश यांच्यातील वाद गेल्या काही दिवसात विकोपाला गेला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळणार नाही असा पवित्रा बांगलादेशने घेतला आहे. त्याची झळ अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही पोहोचली आहे. नाणेफेकीवेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीवेळी हात मिळवला नाही.