असं कसं होऊ शकतं? ते कोडं कधी सुटलंच नाही…, महापालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, मुंबई महापालिका देखील शिवसेना ठाकरे गटानं गमावली, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची या निकालावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.