मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीत मनसेला मात्र फारसा फायदा झालेला नाही. यावरच फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.