महापालिका निवडणुक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षानंतर पहिल्यांदा शिवाजी पार्कवर एकत्र आले होते यावर भाष्य करत ठाकरे म्हणाले 'त्यावेळी शिवाजी पार्क फुलून गेलं होतं' दुसऱ्या दिवशी खुर्च्यांची जी काय गर्दी होती त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही.