उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गिरे तो भी टांग उपर अशी टीका केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याने त्यांना सत्ता, नेतृत्व किंवा चर्चा नाही, असे सामंत म्हणाले. भाजप पहिल्या क्रमांकावर असून, शिंदे गट दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या आणि अजित पवार गट चौथ्या स्थानावर असल्याचे त्यांनी नमूद केले.