ठरलं,महापौर पदाचा वाद अखेर मिठला,गुप्त बैठकीत भाजपा-शिवसेनेचा तोडगा

राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणूकांचा निकाल लागला असून त्यात २३ महानगर पालिकेत महायुतीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा आला आहे.