नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेहमान यांनी गेल्या आठ वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांचा उल्लेख करत अलिकडे काम कमी मिळत असल्याचं म्हटलं होतं. यात त्यांनी सांप्रदायिकचाही मुद्दा मांडला होता. तर विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.