विरोधी पक्षनेता नको म्हणून सरकार…; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, सरकारवर घणाघाती टीका
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारवर सडकून टीका केली आहे. भास्कर जाधव यांचे नाव निश्चित होऊनही विरोधी पक्षनेतेपद का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून सरकारला 'डरपोक' म्हटले आहे.