बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत गावबंद पाळला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि ब्लॅक बॉक्सची माहिती सार्वजनिक करण्याची त्यांची मागणी आहे, तसेच महाराष्ट्रातील इतर गावांनाही साखळी बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.