रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा झारखंडमध्ये भीषण अपघात झाला. खराब हवामानामुळे झालेल्या या दुर्घटनेत दोन पायलटसह विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. चतरा जिल्ह्यातील जंगलात कोसळलेल्या विमानाची चौकशी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करत आहे.