कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीज होईल या भीतीने एका ३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.