अवकाळी पावसाचा गहू, हरभरा,ज्वारी पिकांना फटका! शेतकऱ्याचे मोठे नुकसान
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी पिके आणि फळबागांचे, विशेषतः आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा करत आहेत.