काल आयोजित केलेल्या शोकसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विषयी बोलताना, “महाराष्ट्राला न मिळालेला एक उत्तम मुख्यमंत्री आपण गमावला आहे,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.