रात्रीचा भात खाण्याची सवय आजच बंद करा, का आहे धोकादायक ते वाचा ?

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जणांना रात्रीचा भात खाण्याची सवय असते. कारण भात हा पटकन तयार करता येतो आणि पचायला देखील हलका असतो. परंतू रात्रीचा भात खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.