T20 World Cup 2026 : टीम इंडियासाठी टी20 वर्ल्ड कपमधील पुढील दोन्ही सामने 'करो या मरो' बनले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची काही कारणं आहेत. त्यात अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर ठेवणं हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. आता अक्षरला बाहेर रहायला कोणी भाग पाडलं? त्याबद्दल शॉकिंग खुलासा झाला आहे.