सोमय्या म्हणाले… मालेगाव दहशतवाद्यांचं केंद्र! गंभीर आरोपांनी वातावरण तापलं

बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावला दहशतवादी आणि बांगलादेशींचे केंद्र म्हटले. अप्पर पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांनी पुरावे दिले, तर स्थानिक इस्लाम पार्टीने तिरंगा हाती घेऊन सोमय्यांच्या विरोधात आंदोलन केले. ४४०० नावे मतदार यादीतून काढण्याची त्यांची मागणी आहे, ज्यामुळे शहरात तणाव वाढला आहे.