Maharashtra Government : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ऐन महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.