IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्धचा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकलो तरच उपांत्य फेरीच्या आशा कायम राहतील. असं असताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय ओपनर्नंनी अशी फलंदाजी केली.