IND vs ZIM : जिंकलो, पण यापुढे सूर्याने त्याच्या हातात चेंडू देण्याआधी दहावेळा विचार करावा, कारण आता हरलो तर संधी नाही
IND vs ZIM : टीम इंडियाने काल 72 धावांनी मोठा विजय मिळवला. पण तरीही टीम इंडियासमोर काही प्रश्न आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा अशी चूक केली तर संधी मिळणार नाही. कारण यापुढचा प्रत्येक सामना भारतासाठी करो या मरो आहे.