Arshdeep Singh T20i World Cup : जसप्रीत बुमराह याच्यानंतर अर्शदीप सिंह हा टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज बनला आहे. अर्शदीपने गेल्या काही वर्षांत सातत्याने भारतासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्शदीपने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत झिंबाब्वे विरुद्ध मोठा विक्रम आपल्या नावावर केला. जाणून घ्या.