संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासे

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील चार सामन्यात शांत असलेली अभिषेक शर्माची बॅट अखेर बोलली. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकून फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं. या डावात संजू सॅमसनचं योगदान खूपच महत्त्वाचं राहिलं. कसं काय ते जाणून घ्या