Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू काश्मीर रचणार इतिहास, चौथ्या दिवशी असं घडलं
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या जेतेपदाजवळ जम्मू काश्मीरचा संघ पोहोचला आहे. चार दिवसांचा खेळ संपला असून या सामन्यावर जम्मू काश्मीरने मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी काय होणार याचा अंदाज क्रीडाप्रेमींनी आधीच लागला आहे.