IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोणतं आव्हान? अर्शदीप सिंग म्हणाला…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. असं असताना अर्शदीप सिंगने एक अडचण सांगितली आहे.