Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी

वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करणं टाळाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा गोष्टींमुळे घरात गरिबी येते, अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात सायंकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नयेत?