Ranji Trophy: कर्नाटकला दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही तरी जम्मू काश्मीरला जेतेपद कसं? जाणून घ्या
रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 67 वर्षात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरने जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण कर्नाटकची दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही. मग जम्मू काश्मीर विजयी कसं ते जाणून घ्या