पूजेदरम्यान, तूप, फुले, चंदन, नादछडी आणि सुपारी यासारख्या वस्तू भगवानाला अर्पण केल्या जातात. पूजा संपल्यानंतर, यापैकी काही वस्तू शिल्लक राहतात, त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की त्या पुन्हा शुद्ध करून पूजेमध्ये वापरता येतील का. याबद्दल शास्त्रात काय सांगितंय घ्या जाणून