ध्यान करताना जपमाळ का महत्त्वाची असते? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मात रुद्राक्ष, तुळस, चंदन, हकीक आणि मोत्याची माळ वेगवेगळ्या देवतांसाठी आणि साधनेसाठी शुभ मानली जाते, योग्य माळ इच्छा पूर्ण करते आणि मनाची एकाग्रता वाढवते.