अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षाचा भारतावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या सुक्या मेव्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे पुरवठा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.