अभिषेक शर्माची एक चूक महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला नडली, फुकटच्या 16 धावा गेल्या
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई आहे. उपांत्य फेरी गाठायची तर हा सामना जिंकणं भाग आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने चूक केली.