Chanakya Niti : हुशार लोक या 6 ठिकाणी कधीच जात नाहीत, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये हुशार माणसांची काही लक्षणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात जे लोक शहाणे असतात ते या 6 ठिकांणापासून लांबच राहतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.