दक्षिण आशियातील वाढत्या धोरणात्मक तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी एक मोठं केलं आहे. भारत या प्रदेशात नवीन युद्धाची तयारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाकिस्तान यापुढे सीमापार दहशतवादी हल्ले सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.