नांदेडमधील खराब रस्त्यांमुळे सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांना त्रास झाला. कुसुंब महोत्सवासाठी आलेल्या खेर यांनी खासदार अशोक चव्हाणांसमोर रस्त्यांच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "रस्त्यावर माणसं चालतात की जनावरं?" असा प्रश्न विचारत त्यांनी खुंटीला टांगल्यासारखं प्रवास झाल्याचे म्हटले.