साखरेमुळे अनेक आजार होतात. शरीलाला जेवढ्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. त्यामुळेच अनेकजण साखर सोडण्याचा सल्ला देतात.