भारताने माझी फसवणूक केली..; देश सोडून इराणला निघाली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं काय घडलं?

इराणबद्दल बोलल्याने आणि काही निदर्शनांमध्ये भाग घेतल्याने मुंबईत बरेच मित्र-मैत्रिणी गमावल्याचं या अभिनेत्रीने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर पुन्हा इराणला जाण्याची तयारी केल्याचंही ती म्हणाली आहे.