महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जळगावच्या केळी उत्पादकांना बसताना दिसत आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे केळीची निर्यात ठप्प झाली असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत.