Semi Final: भारताला अंतिम फेरी गाठायची तर इंग्लंडच्या या पाच खेळाडू रोखणं आवश्यक, कोण ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदापासून भारतीय संघ दोन विजय दूर आहे. भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. या सामन्यात भारतासमोर इंग्लंडच्या पाच खेळाडूंचं आव्हान असणार आहे. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.